जसे की – भूकंप, महापुर, वादळ, स्फोट, वीज पडणे, बॉम्ब हल्ला, किंवा इतर आपत्तींच्या वेळी नागरिकांनी, यंत्रणांनी आणि शाळा/महाविद्यालयांनी कसे वागायचे याचा पूर्वाभ्यास.
भारत सरकारच्या अंतर्गत सुरक्षा विभागामार्फत ०७एप्रिल रोजी देशभरात मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. दुपारी ११ वाजता सर्वत्र सायरन वाजवले जाणार आहेत.
उद्दिष्ट: नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहेत हे तपासणे मोठ्या संकटात वेळेवर योग्य प्रतिसाद मिळवणे
जिल्हा प्रशासन पोलीस व अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आरोग्य विभाग स्थानिक शाळा व कार्यालये
करा: शांत राहा घाबरू नका अधिकृत सूचना ऐका टाळा: अफवा पसरवणे सोशल मीडियावर चुकीची माहिती देणे
"आपत्तीच्या वेळी सज्ज राहणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट!" या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन 'सज्ज नागरिक' होण्याचा अभिमान बाळगा!